मुंबई : विधानसभा निवडणुकीत उलेमांनी पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसवर ‘व्होट जिहाद’चा आरोप करणाऱ्या भाजपला लोकसभा तसेच आसाम आणि गुजरातमधील निवडणुकांमध्ये उलेमा, मौलवींनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता मग ते ‘व्होट जिहाद’ नव्हते का, असा थेट सवाल अ. भा. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना शनिवारी केला. नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ‘शहरी नक्षलवादा’ची उपमा दिली जाते पण २०१२ ते २०१४ या काळात याच कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली होती तेव्हा ते कसे चालले, अशीही विचारणा त्यांनी भाजपला केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा