आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाआहे. महागाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेला दिलेले कोणतेही वचन काँग्रेसने पाळलेले नाही. काँग्रेसचा वचनपूर्वी मेळावा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress should not try to take credit of indu mill