काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधात सुरु असलेल्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मात्र झाली नाही, यामागचे कारण राजभवानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा