मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी विकासकामांचा धडाका लावून राज्यात अभूतपूर्व विजय मिळवीत महायुती सरकारने दिवाळी साजरी केली असली तरी ही कामे करणारे कंत्राटदार मात्र केलेल्या कामांच्या पैशांसाठी हवादील झाले आहेत. राज्य सरकारने जुलै २०२४पासून तब्बल ९० हजार कोटींची बिले थकविल्याचा दावा करीत ५ फेब्रुवारीपासून सर्व विकासकामे थांबविण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा