मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये नव्याने आढळलेल्या तसेच एकूण क्षय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. औषध प्रतिरोध क्षयरोग बरा होण्याचा दर २०२० मध्ये ७२ टक्के इतका असून २०२१ मध्ये तो ७७ टक्के होता. औषध प्रतिरोध क्षयरोग बरा होण्याचा दर २०२२ मध्ये ८४ टक्के तर २०२३ हाच दर ८२ टक्के झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा