देशात करोनाची स्थिती गंभीर असून महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे सर्वाधिक जास्त रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मुंबईत मंगळवारी करोनाच्या नवीन ८०६ रुग्णांची, तर ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी मुंबईतील एकूण मृतांची संख्या ४ हजार ९९९ झाली आहे. मृत्यूचा दर ५.८ वर कायम आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा