करोनाच्या पार्श्वभुमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई पोलिसांनी ही पूर्णणणे चुकीची माहिती असून अफवा पसरवू नका असं आवाहन केलं आहे. मुंबईत लष्कर किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलेलं नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसंच मोकळ्या वेळाचा सदुपयोग करा असा सल्लाही दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा