मुंबईहून कर्जतकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बदलापूर ते वांगणी दरम्यान बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी सायंकाळी मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक सव्वा तास बंद झाली होती. परिणामी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मालगाडी सुरू करण्यासाठी कल्याणहून इंजिन आणावे लागले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
मरे विस्कळीत
मुंबईहून कर्जतकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बदलापूर ते वांगणी दरम्यान बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी सायंकाळी मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक सव्वा तास बंद झाली होती
First published on: 26-07-2015 at 08:59 IST
TOPICSकोलॅप्स
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cr collapse