देशभरात विविध राज्यांमध्ये इंडिया आघाडीत उभी फूट पडलेली असताना आता महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर याला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि या मतदारसंघासाठी उमेदवारी मागण्यासाठी आग्रही असलेले संजय निरुपम यांनी मात्र उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. करोना काळात गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा