मुंबई : मागील आठवड्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून पाच सियामंग गिबन्स जप्त केले होते. यापैकी दोन सियामंग गिबन्सना इंडोनेशियात परत पाठवण्यात आले आहे. यापैकी तीन गिबन्सचा गुदमरल्याने, तसेच निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला. दरम्यान, भारतात प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाला चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा