मुंबई : भाजपला राजकीय पक्षांशी लढण्याचा अनुभव असून ‘भारत जोडो’सारख्या शक्तींविरोधातही लोकसभेत लढावे लागल्याने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश आले. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचे परखड प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केले. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’बाबतचे आक्षेप खोडून काढताना समाज एकसंध राहिला पाहिजे, या आवाहनात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा