शनिवारी दिवसभर मुंबईत नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पोहोचणार का? याचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचणं अशक्य झालं. अखेर मातोश्रीवर न जाता आंदोलन संपवत असल्याचं राणा दाम्पत्यानं जाहीर केलं. मात्र, त्यानंतर त्यांना अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. यासंदर्भात भाजपानं सरकारवर टीका केली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यालाच उलट सवाल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा