सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच अशी घोषणा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एवढंच नाही तर आरे जंगल बचाव म्हणणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे का दाखल का करण्यात आले आहेत? असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आज दुपारीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा दिला. त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरेही आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. आंदोलन झालं ते शांततेच्या मार्गानं झालं. मग पोलिसांनी आंदोलकांना अटक का केली? असंही आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे. जर शांततेने आंदोलन करणाऱ्यांना आपण तुरुंगात टाकणार असू तर स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा