मुंबई : कसब्यातील जनादेशाचा स्वीकार आम्ही करीत असून आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर आधीच्या निवडणुकांमध्ये दोन-तीनदा पडल्याने रवींद्र धंगेकरांना जनतेची सहानुभूती होती, ती महाविकास आघाडीला नव्हती. हेमंत रासने यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. पण आम्हाला पराभव मान्य असून कोठे कमी पडलो, कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, याचे विश्लेषण करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा