मुंबई : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केल्यास २०३० नंतर त्याचा विपरीत परिणाम दिसणार असून, भरती थांबवूनही वेतन, निवृत्तिवेतन आणि कर्जावरील व्याज हे निश्चित दायित्व (कमिटेड एक्स्पेंडिचर) ८३ टक्क्यांवर जाईल. विकास प्रकल्प आणि योजनांना निधीच उरणार नाही. त्यामुळे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय निर्णयाचा विचार न करता राज्यकर्ता म्हणून दूरदृष्टी ठेवून राज्यहिताचा विचार केला जाईल, असे परखड प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केले. मात्र, जुन्या योजनेसाठी सरकार नकारात्मक नसून, कर्मचारी संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा