मुंबई : ‘वेदांत-फॉक्सकॉन’, ‘टाटा-एअरबस’, ‘सॅफ्रन’ असे मोठे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेले. त्यामुळे आता खोटय़ा आरोपांद्वारे त्यांचे पाप आमच्या माथी मारले जात असल्याचे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. राज्याची बदनामी आणि गुंतवणूकदारांमध्ये अविश्वास निर्माण करून राज्यात गुंतवणूकच येऊ नये, यासाठी हे षड्यंत्र असल्याची शंका फडणवीस यांनी उपस्थित केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा