मुंबई : भारत संग्रहालयांच्या याबाबतीत काही प्रमाणात दुर्दैवी आहे. सर्वात जुनी सिंधू नागरी संस्कृती भारताला लाभली आहे. सुमारे १० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील हडप्पा, मोहेंजोदाडो, राखीगढी आदी शहरे याची उत्तम उदाहरणे आहेत. मात्र, आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारशाचे जतन करू शकलो नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा