मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसून धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठीचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्पात असून महिन्यात आराखडा पूर्ण होईल. त्यानंतर हा आराखड्याच्या मसुदा जाहीर करून त्यावर सूचना-हरकती मागविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वेच्या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतींचे काम सुरु असून लवकरच तेथील पुनर्वसनाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात कामास सुरुवात करून धारावी पुनर्विकास प्रकल्प सात वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) आहे. दरम्यान धारावी पुनर्विकासासाठी तब्बल तीन लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा