मागच्या आठवडयात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जमावाने मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांची ठेचून हत्या केली होती. निष्पाप नागरिकांचा या मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्य सरकारने आता या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा