मुंबई : महायुती सरकारने निवडणुकीत केलेल्या घोषणा आणि अर्थसंकल्प यामध्ये मोठी तफावत आहे. महायुती सरकारला निवडून दिलेल्या मतदारांची ही सरसरळ फासवणूक आहे. अर्थसंकल्प पाहता महायुती सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटल्याशिवाय थांबणार नसल्याचे चित्र दिसते, अशी टीका काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा