मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना आवर्जून गर्दी करणारे आणि त्याविषयी भरभरून बोलणारे मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांबाबत मात्र उदासीन असतात, असे निरीक्षण अनेकदा चित्रपटकर्मींकडून नोंदवले जाते. मराठीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या दर्जाचे चित्रपटच तयार होत नाहीत, बायकांचे रडके कृत्रिम सिनेमे काढतात, तरुण फ्रेश लव्हस्टोरी कधीच नसते, तेच तेच जून चेहरे दिसतात, प्रत्येक चित्रपटात संदेश देण्याचा अट्टहास कशाला? अशा नानाविध तक्रारी करणाऱ्या प्रेक्षकांना प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी समाजमाध्यमांवरून कानपिचक्या दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा