मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल्यांमुळे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने मौन सोडले आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर होत असलेले फेरबदल हे पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचे आहेत. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा