मुंबई : गृह खात्याच्या अखत्यारित असलेल्या मुंबईतील पाच महत्त्वाच्या रुग्णालयांमधील शवागृहात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी असून त्याचा परिणाम सेवेतील डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. तसेच यापैकी काही रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत असून शवविच्छेदन करून मृतदेह मिळण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शवागृहातील डॉक्टरांच्या रिक्त जागा महिनाभरात कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्याय वैद्यकशास्त्र सल्लागार विभागाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. कपिल पाटील यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा