मुंबई : मुंबईत हुंडय़ाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. घरखर्च, पती-पत्नीमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळेही त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान, हुंडय़ासाठी महिलांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याच्या गुन्ह्यांमध्ये मात्र या वर्षी तुलनेने घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा