मुंबई : सुट्ट्या पैशांवरून बसवाहक आणि प्रवाशांमधील वाद संपुष्टात यावा, प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने ‘चलो कार्ड’ योजनेची अंमलबाजवणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘चलो कार्ड’ मिळेनासे झाले आहे. प्रवासी वारंवार वाहकांकडे या कार्डची मागणी करीत आहेत. पुरवठाच होत नसल्याने प्रवाशांना कार्ड उपलब्ध करण्यास वाहक असमर्थ ठरत आहेत. मात्र यासंदर्भात बेस्ट उपक्रमाने मौन घेतले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा