चीनसह विविध देशांमध्ये करोनाच्या विषाणूचा पुन्हा उद्रेक झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर व शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे. तर लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर प्रशासनही सतर्क झाले आहे. करोनाविषयक नियमांची सक्ती करण्यात आली नसली, तरीही मंदिरात येणाऱ्या भाविकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी मुखपट्टीचा वापर करावा, तसेच शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा