मुंबई: शाळेमध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसंबंधी जाचक अटी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, २००४ पासून २०१३ पर्यंतचे वेतनेत्तर अनुदानाची थकीत रक्कम मिळणे असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय, शासकीय शाळा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीद्वारे खाजगी उद्योगांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, मागण्या मंजूर न झाल्यास दहावी व बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा या संस्थांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा