राजकीय वर्तुळात कायमच सत्ताधारी आणि विरोधक किंवा सत्तेतील मित्रपक्ष किंवा अगदी एकाच पक्षातील नेतेमंडळींमध्येही कलगीतुरा रंगताना आपण पाहातो. सामान्य जनतेसमोर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळतं. जाहीर सभा किंवा कार्यक्रमांमधून केलेल्या भाषणांचा वापर अशी टोलेबाजी करण्यासाठी ही मंडळी करत असल्याचं दिसून येतं. मात्र, काही वेळा अशा भाषणांमधून अनेक दिग्गज आणि महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती चुकून काही उल्लेख करून जातात आणि ते उल्लेख नंतर चर्चेचा विषय ठरतात. मग मूळ भाषणापेक्षाही अशा उल्लेखांचीच चर्चा जास्त झाल्याचं पाहायला मिळतं. सोमवारी पार पडलेल्या स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यातही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच केलेला असा एक उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा