‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच विजेचा वापरा करा’ असे आवाहन वारंवार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही मुंबई मोठ्या प्रमाणावर विजेची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील दक्षता पथकाने गेल्या ११ वर्षांमध्ये विजेची चोरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करून तब्बल १०५ कोटी ३६ लाख ५४ हजार रुपयांची वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. याप्रकरणी सात हजार ८६७ जणांना अटक करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा