मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना चक्कर येणे, डोके दुखणे व इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघातांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रमुख स्थानकांतील ही केंद्रे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा