मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेचे पैसे ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’मध्ये (एनएसडीएल) हस्तांतरित करणे बंधनकारक असताना महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम थकवली. ही रक्कम सरकारने तातडीने हस्तांतरित करावी, अन्यथा सरकारवरील बोजा वाढत जाईल, असा सल्ला नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तिवेतन योजना जाहीर केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी १० टक्के तर सरकारने १४ टक्के रक्कम ‘एनएसडीएल’मध्ये जमा करणे आवश्यक होते. १ एप्रिल २०१९ पासून कर्मचाऱ्यांचा वाटाही १४ टक्के करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून घेण्यात येणारी ही रक्कम ‘एनएसडीएल’मध्ये वर्ग केली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा