लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः नीरव मोदीने केलेल्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्थावर मालमत्ता व बँक ठेवी अशा २९ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ६४९८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बुधवारी ईडीकडून सांगण्यात आले.ईडीने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधीत समूहाच्या जमीन, इमारती व बँक ठेवी अशा एकूण २९ कोटी ७५ लाख रुपयांची माहिती घेतली होती. त्यांच्यावर आता ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणात आतापर्यंत स्थावर आणि जंगम अशा एकूण २५९६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा