मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघातही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही विधानसभा निवडणुकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धारावीतील रस्त्यांच्या दुतर्फा आणि चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे धारावीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा