मुंबई : भेडसावणारी पाण्याची चणचण, प्रतिकूल पर्यावरणीय स्थिती, सतत समाजाकडून होणारी उपेक्षा, जडणाऱ्या निरनिराळ्या व्याधी अशा अनेक कारणांमुळे गावखेड्यातील असंख्य महिला त्रस्त आहेत. महिलांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या ओळखून त्यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील किसळ-पारगावात पर्यावरण कारभारीण सज्ज झाली आहे. या पर्यावरण कारभारीणीने महिलांसाठी पोषण बाग, पावसाळ्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरडीठाक पडणाऱ्या नदीचे संवर्धन, पर्यावरणपूर्वक उत्सव, निर्माल्यापासून खतनिर्मिती असे विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून त्रस्त महिलांची पाठराखण केली आहे. एकूणच किसळ-पारगाव आणि आसपासच्या परिसरातील असंख्य महिलासांठी पर्यावरण कारभारीण आधार बनली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा