मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. गतवर्षी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. यंदा ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना राज्य सरकारने विहित केलेल्या नमुन्यातच प्रमाणपत्र सादर करावे, अशी सूचना करत केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा