मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना गेल्या आठवडय़ात पावसाने झोडपले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा शासन आदेश आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार २० जुलै रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व नऊ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील, तृतीय
वर्ष कला शाखा सत्र ५च्या रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षा आता २६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा