मुंबई : मेट्रो ३ साठीची (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच रखडलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो ६ साठीच्या (स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग) कारशेडचा प्रश्न कसा मार्गी लावणार? असा प्रश्न आता पर्यावरणप्रेमींकडून शिंदे आणि फडणवीस यांना विचारला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा