मुंबई: राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने निवडणुकीचा अधिकार दिला असला तरी तो ग्रामपंचायत सदस्य वा विकास सोयायटीचा संचालक नसल्यास मतदान करू शकणार नाही. त्यामुळे या निर्णयाने बाजार समितीची निवडणूक लढविणाऱ्या शेतकऱ्यांना स्वत:ला मतदानच करता येणार नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा