last phase of samruddhi highway : मुंबई : नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. हे काम सप्टेंबरअखेरीस पूर्ण करून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एम एस आर डी सी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेवटच्या टप्प्याच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर – भिंवडी अंतर केवळ आठ तासांत पार करता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा