मुंबई : १ लाख ३६ हजार कोटींची वित्तीय तूट, सुमारे ४५ हजार कोटींची महसुली तूट, वाढत्या कर्जाचा भार यामुळे निधीची खैरात करण्यास फारसा वाव नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पावरून स्पष्ट झाले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. शेतकरी सन्मान योजनेच्या निधीतही वाढ झालेली नसताना उत्पन्न वाढविण्यासाठी वाहनांवर करवाढ लादण्यात आली आहे. अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केले असतानाच राज्याच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा