मुंबई : महसुली किंवा वित्तीय तूट वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी ही तूट केंद्र सरकार आणि वित्तीय संस्थांनी प्रमाणित केलेल्या निकषांच्या मर्यादेतच आहे. ही तूट कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व त्यासाठी अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. राज्य स्थूल उत्पन्नात दरवर्षी सरासरी १० टक्के वाढ होत असून ही वाढ अधिक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा