भिवंडीतील निजामपुरा-कसाईवाडा येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे सोमवारी पहाटे अजमल खान यांच्या घराला आग लागली. त्यात गाढ झोपेत असणारे सुलतान अजमल खान (३२), उमेद अजमल खान (८), अरकान अजमल खान (५) या मायलेकांचा मृत्यू झाला तर उजेद अजमल खान (१२) हा गंभीररित्या भाजला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा