मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने बेलासिस पुलालगतच्या गाळ्यांतील पात्र मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन भुलेश्वरमधील मिर्झा गालिब मंडईत करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मासळी विक्रेत्यांना पालिकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, पालिकेच्या डी विभागात मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या महिलांचे सी विभागात पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या जागेवरून मासळी विक्रेत्या महिला संतप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात येत्या १७ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा