मुंबई : महत्त्वाच्या नागरी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना सदनिका उपलब्ध करण्याचा संकल्प प्रशासनाने आगामी वर्षाच्या अल्थसंकल्पात सोडला आहे. प्रभादेवी, भांडुप (प.), मुलुंड (पू.), जुहू आणि मालाड (पू.) येथे तब्बल ३२ हजार ७८२ प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ही घरे पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा