मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तसेच नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००२६ या कायदयांतर्गत नोंदणी व परवाना नसेल अशांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर एक लाखांपासून १० लाखांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा