आगामी निवडणुकीत्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी (३१ ऑगस्ट) विरोधी पक्षांना एकत्र करत तयार झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला, रथयात्रा काढणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना अटक केली त्यांचं उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत,” असं गजानन किर्तीकर म्हटलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधानपद यावरूनही टीका केली. ते गुरुवारी (३१ ऑगस्ट) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा