मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे मुंबईतील तीन गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकले नाही. आता या वादाला राजकीय किनार असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. कांदिवली येथील गणेशमंडळाचे कार्यकर्ते हे शिवसेना (ठाकरे) पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी तब्बल २४ दिवसांनंतरही तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे. ठाकरे आणि भाजपा यांच्यातील वादामुळे या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत नसल्याची चर्चा सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा