मुंबई : घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेच्या हद्दीत उभारलेले महाकाय जाहिरात फलक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महालक्ष्मी स्थानकालगत असलेले महाकाय फलक हटविण्यासाठी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने रेल्वे प्रशासनाला गेल्यावर्षी नोटीस पाठवली होती. मात्र, पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करीत हे सगळे जाहिरात फलक महालक्ष्मी स्थानकालगत अद्यापही तसेच उभे असलेले दिसतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा