मुंबई : गोव्यात भाजपला निम्म्या जागा मिळाल्या असल्या तरीही अनेक अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह त्यांनाही बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला दृढ विश्वास आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने केलेल्या कामामुळे गोव्यात भाजपला यश मिळाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असून शिवसेनेची लढाई भाजपशी नाही, नोटाह्णशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा