विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी १७० आमदार असणारे पहाटेपर्यंत जागे का जागे होते? असा सवाल केला. ते सोमवारी (२० जून) विधीमंडळात मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा